शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आणेवारी ४२ पैसे

By admin | Updated: November 16, 2014 00:14 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा : शेतसारा माफी, वीज देयकात सूट.

बुलडाणा : पावसाने सुरुवातीला मारलेली दडी व परतीच्या पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे खरिपाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून निघून गेला. आता रब्बीच्या हंगामाची स्थिती तशीच आहे. यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढवले असून, महसूल विभागाच्या आणेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ती आणोवारी आता सुधारित स्वरूपात समोर आली असून, यावर्षी जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४२ पैसे निघाली असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. आणेवारी ४२ पैसे निघाल्याने शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानं तरही पिकांची नजर आणेवारी तलाठय़ांनी ६५ पैसे काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ६५ टक्के कशी, असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात महसूल प्रशासनाला त त्काळ सूचना केली होती, त्यानंतर जिल्हाभरात आणेवारीबाबत राजकीय पक्षांनी निवेदन सुरू केले. दरम्यानच्या काळात अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांनीही मोताळा तालुक्यातील शेतामध्ये पाहणी करून पीकपरिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्तांनाही आमदार सपकाळ व शेतकर्‍यांनी तोट्याच्या शे तीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली. सुरुवातीला नजर आणेवारी ६५ पैसे होती. आता ही आणेवारी ४२ पैसे निघाली आहे. यावेळी ४२ पैसे निघालेली आणेवारी ही वास्तव आहे.