शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महिला व बाल विकासासाठी सर्वच विभागांच्या समन्वयासाठी प्रयत्न - यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:16 IST

त्या पुढे म्हणाल्या की, बालगृह आणि निरीक्षणगृहासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याची ...

त्या पुढे म्हणाल्या की, बालगृह आणि निरीक्षणगृहासंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. जोपर्यंत विकेंद्रीकरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविली जात नाही, तोपर्यंत सामाजिकस्तरावर महिला व बाल विकासाच्या प्रक्रियेत जटिल समस्या निर्माण होऊ शकतात. त्याच टाळण्याच्या दृष्टिकोनरतून तथा महिला व बाल विकास खात्याची व्याप्ती पाहता सर्वच खात्यांशी समन्वय ठेवून महिला व बाल विकास कसा साधल्या जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यानुषंगाने योजना व महिला व बालविकास धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यासोबतच मलकापूर येथील ‘त्या’ तीन मुली सध्या अमरावती येथील सुधारगृहात आहेत. त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत आहे. आणि ही बाब महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. मलकापूर येथीन तीन मुली गेल्या महिन्यात घरातून निघून गेल्या होत्या. त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आले होते. सध्या अमरावती येथे त्या असून, त्यांची मानसिक अस्वस्थतेमुळे आक्रमकता वाढली आहे. त्यामुळे त्यांचे सध्या समुपदेशन करण्यात येत असल्याचे ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या.