शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

निम्न ज्ञानगंगाच्या 'बॅकवॉटर'मुळे दिवठाणा येथील १५ घरे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:48 IST

दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १६० कोटीतून दिवठाणा येथे निम्न ज्ञानगंगा प्रकल्प तयार करण्यात आला. यावर्षी पासून पाणी अडवण्यास सुरवात झाली. मात्र पुर्नवसनाचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने दिवठाणा येथील १५ घरे प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.‘साहेब, आम्हाला राहायला घर द्या’ अशाप्रकारची आर्त मागणी दिवठाणा येथील गावकऱ्यांनी गटविकास अधिकाºयांकडे केली. मात्र हतबल असल्याचे कारण पुढे करत त्यांनीही वरिष्ठांकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याने नागरिक संतप्त झाले होते.प्रकल्पामुळे १,१८१ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात अतिक्रमीत वस्तीचे देखील स्थलांतर करण्याचे काम काही दिवसापूर्वी झाले. मात्र जागा वाटपात दुजाभाव केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पहिल्याच पावसाळ््यात प्रकल्प ७० टक्के भरला आहे. यामुळे प्रकल्पाच्या काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने दिवठाणा येथील काही कुटूंबांना काळेगाव शिवारात प्लाटॅ दिले. त्याठिकाणी आपआपल्या सोईने काहींनी राहण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली. सुमारे ११०० लोकवस्तीच्या गावातील अनेक कुटूंब अजूनही आहे त्याच जागी राहत आहेत. १५ सप्टेंबररोजीपासून प्रकल्पातील पाणी गावात शिरत आहे. पाण्यामुळे पाच ते सहा घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी प. स. मध्ये ग्रामस्थांनी व्यथा मांडली होती.

आमच्या गावातील काही लोकांना काळेगाव शिवारात प्लॉट दिले आहेत. मात्र अद्याप अनेक जण बाकी आहेत. त्यांच्या जिवित्वाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.- सुभाष वाकुडकर,सामाजिक कार्यकर्ते.

दिवठाणा येथील काही नागरिकांनी प्लॉट देण्यात आले. काही बाकी आहेत. प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु आहे. त्यांचा पुर्नवसनाचा प्रश्न सोडविण्यात येईल.

- सुमीत जाधव,गटविकास अधिकारी, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाDamधरण