शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

औषधींची विक्री ठप्प, व्यावसायिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 11:48 IST

Khamgaon News औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे. 

-  सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सर्वत्र कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असतानाच त्यावर उपाय म्हणून वापरल्या जाणारी औषधे विक्रेत्यांनी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवली. आता रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्या औषधांची खरेदी मंदावली. त्यामुळे औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे. त्यातच के‌वळ सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंतच वापर योग्य असल्याने ती औषधे फेकण्याची वेळ विक्रेत्यांवर येण्याची भीती व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच शहरांमध्ये औषध विक्रेत्यांनी कोरोना विषाणू उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या. शहरातील रूग्णांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यातून व्यवसायही व्हावा, या हेतूने उत्पादक कंपन्याकडून औषधे खरेदी केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे या औषधांची मागणी घटली आहे. औषध विक्रेत्यांकडे या औषधांचा साठा आता शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बुलडाण्यातील जेनरीक मेडीकल स्टोअर्समध्येही अशीच स्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात रेमिडिसिव्हर, टँबिफ्लूचा साठाबुलडाणा जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे टँबी फ्लू टँबलेटच्या २००० स्ट्रीप, तर रेमिडिसिव्हर (प्रत्येकी ६) लसीच्या ७०० ते ८०० पँक पडून आहेत. त्याची मागणीच नसल्याने व्यावसायिकांनी त्यावर गुंतवलेली रक्कम अडकली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmedicinesऔषधं