शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औषधींची विक्री ठप्प, व्यावसायिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 11:48 IST

Khamgaon News औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे. 

-  सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सर्वत्र कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असतानाच त्यावर उपाय म्हणून वापरल्या जाणारी औषधे विक्रेत्यांनी मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवली. आता रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने त्या औषधांची खरेदी मंदावली. त्यामुळे औषधी पडून राहण्याची शक्यता असतानाच उत्पादक कंपन्यांनी ते परत घेण्यास नकार दिला आहे. त्यातच के‌वळ सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंतच वापर योग्य असल्याने ती औषधे फेकण्याची वेळ विक्रेत्यांवर येण्याची भीती व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच शहरांमध्ये औषध विक्रेत्यांनी कोरोना विषाणू उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या. शहरातील रूग्णांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यातून व्यवसायही व्हावा, या हेतूने उत्पादक कंपन्याकडून औषधे खरेदी केली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे या औषधांची मागणी घटली आहे. औषध विक्रेत्यांकडे या औषधांचा साठा आता शिल्लक राहण्याची शक्यता आहे. बुलडाण्यातील जेनरीक मेडीकल स्टोअर्समध्येही अशीच स्थिती असल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात रेमिडिसिव्हर, टँबिफ्लूचा साठाबुलडाणा जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे टँबी फ्लू टँबलेटच्या २००० स्ट्रीप, तर रेमिडिसिव्हर (प्रत्येकी ६) लसीच्या ७०० ते ८०० पँक पडून आहेत. त्याची मागणीच नसल्याने व्यावसायिकांनी त्यावर गुंतवलेली रक्कम अडकली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmedicinesऔषधं