शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बोंडअळी व अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:55 IST

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.

ठळक मुद्देजवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे.आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे.

मेहकर : भाजप सरकार सत्येवर आल्यापासून शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे व कापसावर बोंडअळी पडल्यामुळे मेहकर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झालेले आहे. नुकसानीचा सर्वे होऊनही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अतिवृष्टी व बोंडअळीचे अनुदान येत्या आठ दिवसात शेतकऱ्यां च्या खात्यात जमा न झाल्यास पालकमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांनी दिला आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत चालली आहे. जे काही पीक थोड्याफार प्रमाणात हाती लागले, त्या पिकांना बाजारात भाव नाही. बॅकेचे कर्जही वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकºयांनी मागील वर्षी व्याजाने पैसे काढून उसनवार करून, तर कधी उधारीवर बि-बियाणे व खते खरेदी करून पेरणी केली होती. मात्र निसर्गाची अवकृपा झाल्याने मेहकर तालुक्यात भिषण अतिवृष्टी झाली होती व कापसावर बोंडअळीचा रोग पडला होता. यामध्ये मेहकर तालुकयातील हजारो शेतकºयांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान झाले होते. त्यावेळी भाजप सरकारने अधिकाºयाक डून सर्वे करून घेवून नुकसानीचा अहवाल मागविला होता. अहवाल जावून जवळपास ३ ते ४ महिने झाले असतानाही अतिवृष्टी व बोंडअळीची रक्कम शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही. पासवाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने शेतकºयांना पैशाची नितांत गरज आहे. पेरणीच्या वेळेवर शेतकºयांना जर पैसे मिळाले नाही तर शेतकरी हतबल होऊन आत्महत्याचा मार्ग अवलंबतील, अशी बिकट परिस्थिती शेतकºयांची झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टी व बोडअळीचे अनुदान आठ दिवसात न मिळाल्यास पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे, प्रभाकर सपकाळ, अ‍ॅड.विजय मोरे, गजानन सावंत, निसार अंसारी ,संजय गायकवाड, संजय शेळके, गजानन काळे, विठ्ठल पायघन, उध्दव भालेराव, संतोष मते आदीनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Mehkarमेहकरbuldhanaबुलडाणा