शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका - रायमुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:50 IST

तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित  राहणे ही  गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या  कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश  शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. 

ठळक मुद्देजनता दरबारात जनतेचा रोषअधिकार्‍यांची उडाली धांदल

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शिवसेनेच्यावतीने १0 नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनी संदर्भा त आयोजित  जनता दरबारात जनतेने वीज कंपनी विरोधात आपला रोष  व्यक्त केला. तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित  राहणे ही  गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या  कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश  शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. स्थानिक वीज वितरण कार्यालयात १0 नोव्हेंबर रोजी ग्राहकांसाठी जनता  दरबार आयोजित केला होता. यावेळी आ. रायमुलकर बोलत होते. या  जनता दरबाराला खा. प्रतापराव जाधव, कार्यकारी अभियंता पी. यु.  जायभाये, सभापती माधवराव जाधव, सभापती जया कैलास खंडारे, उ प-सभापती बबनराव तुपे, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, उप- सभापती राजू घनवट, उप-तालुकाप्रमुख समाधान साबळे, रामेश्‍वर बोरे,  केशवराव  खुरद, संजय धांडे, सुरेश काळे, मदन चनखोरे, मोतीचंद  राठोड, भुजंग म्हस्के, रमेश देशमुख आदी हजर होते.  जनता दरबारात सर्वप्रथम दृगबोरी येथील यशवंता डाखोरे व ८ शे तकर्‍यांनी तक्रारी केल्या. यामध्ये विद्युत कनेक्शनसाठी ३0 मे २0१४ ला  कंपनीकडे पैसे भरले आहेत; परंतु अद्यापही वीज कनेक्शन मिळाले नाही. आरेगाव येथील गावकरी  विद्युत रोहित्राची मागणी करून थकले असून,  गावकर्‍यांनी आतापर्यंत १२ हजार रुपये खर्च केले; मात्र रोहित्र मिळाले  नाही, अशी तक्रार सरपंच संजय धांडे व गावकर्‍यांनी मांडली. कृ.उ.बा.  समिती संचालक केशवराव खुरद म्हणाले की, भोसा येथील विद्युत जनित्र   फेल झाल्यानंतर नवीन अद्याप जोडले नाही. या बाबतीत कंत्राटदार नंदन  देशमुख यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पारखेड ये थील सरपंच मोतीचंद राठोड यांनी आपली तक्रार मांडताना पाच वर्षां पासून सिंगल फेजसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र काम होत नाही, यावर खा. प्रतापराव जाधव यांनी अभियंत्यांना  धारेवर धरुन मेंटनंस एजन्सीबाबत उद्या ऑर्डर काढा, असे कार्यकारी  अभियंता पी.यू. जायभाये यांना निर्देश दिले, तर कंत्राटदार पैसे मागतात,  त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. या दरबारात  मोळा, माळीपेठ, उसरण, कोयाळी सास्ते, रायपूर, साब्रा, ब्रम्हपुरी, शहा पूर, देउळगावमाळी गावचे विविध प्रश्नही सोडविण्यात आले. उप- कार्यकारी अभियंता प्रशांत कलोरे यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी नाराजी  व्यक्त करण्यात आली. संचालन अभियंता मधुकर बुगदाणे तर आभार सं तोष डोमळे यांनी मानले.

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकर