शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिवृष्टग्रस्त ९३ कुटुंबांना मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:38 IST

याप्रसंगी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी झालेला अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा प्रकारचे नुकसान झालेले आहे. ...

याप्रसंगी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी झालेला अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा प्रकारचे नुकसान झालेले आहे. ना. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिल्या जाईल सांगितलेले होते. लवकरच नुकसान झालेल्या सर्व पिकांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना मदत केली जाईल. काही ठिकाणी चुकीचे सर्व्हे झालेले आहेत तर काही ठिकाणी ग्रामसेवक व तलाठी यांच्या हलगर्जीमुळे व्यवस्थित सर्व्हे झालेले नाहीत. त्यामुळे त्या भागाचा पुन्हा सर्व्हे करण्यात येईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले. आ.गायकवाड यांनी ७ सप्टेंबर रोजी जो शब्द दिला होता तो पाळत ९३ कुटुंबांना सानुग्रह वाटप केले. या वेळी तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी इत्यादी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.