शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे १२ टक्केच वाटप

By admin | Updated: June 6, 2015 00:57 IST

राष्ट्रीयकृत बँकांचा खो; पुनर्गठनालाही लागणार वेळ.

बुलडाणा: मान्सून उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. पेरणीपूर्व मशागत आटोपली असताना शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, पेरणीसाठी पीककर्जाची नितांत गरज आहे. जिल्हाधिकारी यांनी पीककर्ज वाटपाचे नियोजन करून देत प्रत्येक बँकेला उद्दिष्ट दिले आहे; मात्र ३१ मे पर्यंत केवळ १२ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी पीककर्ज वाटपाला चालना दिली नाही. जिल्ह्यात १ हजार २५0 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे नियोजन असून, आतापर्यंत केवळ १५५ कोटी रुपयांचे खरीप पीककर्जाचे वाटप केले आहे. हे प्रमाण केवळ १२ टक्के एवढेच आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनी आतापर्यंत केवळ १0 टक्के आणि ग्रामीण बँकांनी १२ टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप २0१५-१६ करिता १२५0 कोटी इतका पीककर्ज वाटपाचा लक्षांक आहे. या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांना १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या केवळ २६ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना खरिपासाठी १२५0 कोटी रुपयांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्या तुलनेत २४ हजार १0२ शेतकर्‍यांनाच १५५ कोटी ८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे; मात्र आतापर्यंत करण्यात आलेले कर्ज वाटप अत्यल्प असल्यामुळे येणार्‍या हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत.

*१५ जूनपर्यंत कर्जाचे पुनर्गठन अशक्य

मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षांसाठी १५ जूनच्या आत करण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाचे आदेश तसेच नाबार्ड भारतीय रिझर्व बँक यांचे निर्देश आहेत. तथापि, बँकांची कर्जवाटपाची आजची स्थिती पाहता पुनर्गठन प्रक्रिया रखडलेली दिसून येत आहे.

*केवळ सहा कोटी रुपयांचे पुनर्गठन

    मागील वर्षातील कर्जाचे पुनर्गठन पाच वर्षासाठी १५ जूनच्या आत करण्यात यावे, असे आदेश असताना कर्मशियल बँकांचे कर्जवाटप उशिरा होते. कर्मशियल बँका पुनर्गठनाला वेळ लावतात, त्यामुळे हा कर्जवाटपाचा फरक आहे. मागील कर्जाचे पुनर्गठन १५ जूनपयर्ंत करण्याचे आदेश असताना वेळेच्या आत पुनर्गठन होईल किंवा नाही, याबाबत शंका आहे.