शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जि. प. शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट; विद्यार्थी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:41 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शाैचालये बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषद ...

जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शाैचालये बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र, जिल्हा परिषद शाळांमध्येच प्रसाधनगृह नसल्याचे चित्र आहे. काही शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. अनेकांचे दरवाजे तुटलेले असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर लघुशंका आणि शौचास जावे लागत आहे. प्रशासनाने माेडकळीस आलेली व ज्या शाळांमध्ये शाैचालये नाहीत त्यांचा शाेध सुरू केला आहे. या आहेत अडचणी -

जिल्ह्यातील जि. प. शाळांतील शौचालये किंवा प्रसाधनगृहांची अवस्था वाईट असल्याने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागतेच शिवाय पाचवी ते सहावी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास बसावे लागते. यामुळे स्वच्छता अभियानालाच तडे जात आहेत. शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन शौचालय बांधणे गरजेचे आहे.

४६ शाळांत स्वच्छतागृहेच नाहीत

जिल्ह्यातील ९० शाळांतील शौचालयांची अवस्था वाईट असताना ४६ शाळांत शौचालयेच नाहीत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जावे लागते. प्रामुख्याने मुलींना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल तातडीने घेण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.