शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजींवर रंगले चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त येथील आझाद हिंद संघटनेच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त येथील आझाद हिंद संघटनेच्या वतीने स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजी या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद देशमुख होते. साहित्यिक सुरेश साबळे, कथाकार बबन महामुने, ग्रंथालय चळवळीचे साहित्यिक गणेश तायडे, डॉ. दुर्गासिंग जाधव, सलीम शाह, कवी मनोहर पवार, शाहिना पठाण, रणजितसिंह राजपूत, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांची प्रमुख उपस्थिती होती. नेताजी सुभाषचंद्र बोस, तानूबाई बिर्जे, बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमांना अभिवादन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जागतिकीकरणामुळे शेतकऱ्यांची श्रममूल्य नाकारणारी व्यवस्था अस्तित्वात आली. नवीन आव्हाने समोर आली. संकटेही वाढली. या अवस्थेत शेतकऱ्यांचे मानसिक भरणपोषण करण्याची गरच आहे. साहित्य संमेलनातून हे भरणपोषण होवू शकते. नेताजी जागर साहित्य संमेलनातून हा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचेही सदानंद देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. नेताजी जागर साहित्य संमेलनासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या विविध सांस्कृतिक मंच कलापथक, भजनी मंडळ, आझाद हिंद संघटनेचे विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, यांच्यासह पंकज शेजोळे, सतीश कोठारी, गजानन भारती, डॉ. विजयाताई काकडे, नीलेश तायडे, शाहीर डी. आर. इंगळे व संच, अनिता कापरे, नलिनीताई उन्हाळे, मनोरमा डोफे, प्रमिलाताई सुशीर, निर्मलाताई रोठे, योगीताताई रोठे, उमेश कायस्थ, पवन शिंदे, अरुण खंडारे, वैष्णवी राजपूत, अरविंद पिंजरकर, शाहीर बाबूसिंग राजपूत कलामंच आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीशचंद्र रोठे यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले. आभार अक्षय महाराज तायडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखाताई निकाळजे, संजय एंडोले, आदेश कांडेलकर, अकील शाह, इमरान शाह, गणेश तायडे, सचिन पिंगळे, सिंधूताई अहिरे, माई कोकाटे आदींनी परिश्रम घेतले.