शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

नारायणखेड येथे अतिसाराची लागण

By admin | Updated: July 15, 2015 00:49 IST

रुग्णांच्या संख्येत वाढ.

देऊळगावमही (जि. बुलडाणा) : जवळच असलेल्या नारायणखेड येथे अतिसाराची लागण झाल्यामुळे असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यांची दखल आरोग्य यंत्रणेने घेऊन उपचार सुरु केला आहे. तरीही दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील नारायणखेड येथे १२ जुलै रोजी अतिसाराची लागण झाल्यामुळे असंख्य रुग्णांना देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी खाटा कमी पडल्याने अनेक रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावा लागला, यामुळे लागणमुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत असून, अजूनही रुग्णांवर उपचार सुरुच आहेत. दूषित पाणी पिण्यात आल्याने गावातील पाइपलाइनच्या लिकेजमुळे हा प्रकार झाल्याचे गावातील पाइपलाइनच्या लिकेजमुळे हा प्रकार झाल्याचे नागरिक सांगत असून, याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. येथील नागरिकांना या आजारातून बाहेर काढावयाचे असल्यास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. वेळीच योग्य उपाय योजना न केल्यास एखाद्या रुग्णास आपला जीवही गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित प्रशासनाने योग्य उपाय योजना करून त्वरित कामाला लागून साथ आटोक्यात आणण्याची मागणी येथील रहिवाशी करीत आहे. नारायणखेड येथील अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत. याकडे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जि.प.सदस्य विनोद वाघ, अरविंद शिंगणे यांनी १२ जुलै रोजी गावात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष शशीकांत देशमुख, ङ्म्रीकृष्ण शिंगणे, बजरंग दलाचे राजू शिंगणे, नागेश हुसे यांनी नारायणखेड येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी सरपंच मुंढे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.