शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ग्राम विकासामुळेच देशाचा विकास - प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:09 IST

नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आपला देश ग्रामीण भागांचा आहे. जोपर्यंत ग्रामविकास साधल्या जाणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होवू शकत नाही. त्यामुळे कामांचा दर्जा राखून नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले.जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १३ जानेवारी रोजी निवनिर्वाचित जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांच्या पदग्रहन सभारंभात ते बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार, आ. संजय गायकवाड, जि. प. सभापती दिनकरराव देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृ.उ.बा.समिती सभापती जालिंधर बुधवत, माजी जि. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, लक्ष्मणराव घुमरे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, मंगलताई रायपुरे, मनोज कायंदे, गट नेते आशिष रहाटे, माजी सभापती रियाज खॉन पठाण, जि. प. सदस्य शिल्पाताई शिंपणे यांचेसह जि. प. सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. खा. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेला तुटपूंजा निधी मिळतो. त्यातुन केलेल्या कामांचा दर्जा राखल्या जात नाही. रस्ते, नळयोजना, दवाखाने, शाळा इमारती याबाबत लोकांची मत जाणुन घेवुन काम करा कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. नव्या पदाधिकाºयांनी जलदगतीने ग्रामविकास साधण्यावर जोर द्यावा. यासाठी केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्ष या नात्याने सकारात्मक स्वरुपात पाठीशी राहणार असल्याची ग्वाही खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. महिला घर, कुटुंब चांगले सांभाळतात याच महिला जिल्हाही चांगला सांभळतील, असेही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. प्रास्तविक शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधव