शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गुलाबी बोंडअळी रोखण्यात कृषी विभाग तोंडघशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:54 IST

Khamgaon Agriculture News कृषी विभागाच्या प्रतिबंधात्त्मक उपाययोजना अपयशी झाल्याचे आता पुढे येत आहे.

- सदानंद सिरसाट

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यातील कापसाच्या बोंडात बोंडअळीचे प्रमाण ६७ टक्क्यांपेक्षाही अधिक आढळून आल्याने त्यावर उपाययाेजना करण्यासाठी कृषी आयुक्तांनी १५ मे २०२० रोजीच्या पत्रातून सर्वसंबंधितांना बजावल्यानंतरही कापूस उत्पादक पट्ट्यात बोंडअळीचे प्रमाण चालू हंगामात प्रचंड वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या प्रतिबंधात्त्मक उपाययोजना अपयशी झाल्याचे आता पुढे येत आहे.फेब्रुवारी २०२० या महिन्यात कृषी विद्यापिठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतातील पिकाच्या हिरव्या बोंडात बोेंडअळीचे प्रमाण धक्कादायक होते. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात  कापसाच्या बोंडाचे निरिक्षण करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात सरासरी ६७ टक्के बोंडामध्येगुलाबी बोंडअळी आढळून आली होती. त्यानंतर ती कापूस आणि पिकाच्या शेतातील अवशेषामध्ये सुप्तावस्थेत होती. पहिला पाऊस आल्यानंतर ती कोशातून बाहेर पडणार असल्याचेही निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळेच कापसाचे बीयाणे मे महिन्याच्या अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बाजारात आणण्याचीही करण्याची शिफारस विद्यापिठाने केली होती. गेल्या वर्षी कापसाचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंतही सुरूच होता. त्यामुळे यावर्षी बीटी कापसाची पूर्वहंगामी लागवड झाल्यास बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली होती. या संकटाचा सामना करण्याची तयारीही राज्यस्तरावरूच एप्रिलपासून करण्यात आली. त्यामध्ये अनेक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानेच आता बोंडअळीचे संकट वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तसेच उत्पादन घटण्याची शक्यता आहे. 

या होत्या उपाययोजना

  •  पूर्वहंगामी लागवड रोखणे, 15 जूननंतरच पेरणी करणे, शेतातील कापसाचे पीक काढून
  •  त्याची विल्हेवाट लावणे, किडीचे अवशेष शेतात राहणार नाहीत, कोणताही ढिग शेतात
  •  न ठेवणे, कापसाचे मार्केट यार्ड स्वच्छ करणे, जिनिंगमधील कापसावर प्रक्रीया करून स्वच्छ करणे, तेथे कामगंध सापळे लावणे, 5 टक्के निंबोळी अर्क फवारणी करणे. 
टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगाव