शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत २१ जून ते १ जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची ...

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत २१ जून ते १ जुलै या कालावधीत प्रत्येक दिवशी महत्त्वाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर यांनी दिली. यावेळी कृषी उपसंचालक महेश झेंडे, कृषी अधिकारी कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड, कृषी सहाय्यक नीळकंठ तायडे, कृषी अधिकारी पंचायत समिती श्रीकृष्ण चिंचोले व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी व त्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिनिंग मिल व महाराष्ट्र कॉटन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात स्मार्ट कॉटन हा प्रकल्प सुरू केला आहे. वाढता उत्पादन खर्च, मर्यादित हमीभाव व बाजार भावांनी उत्पादकामधील अज्ञान यामुळे कापूस पिकापासून उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षक बाजारभाव मिळू शकत नाही, याची कारणे शोधली असता एक असमान लांबीच्या धाग्याचा कापूस एकत्र उपलब्ध, अस्वच्छ व भेसळयुक्त कापूस या कारणाने बाजारपेठेत कापसाला भाव मिळत नसल्याची माहिती रोहिदास मासाळकर यांनी दिली. एक गाव एक वन ही पद्धत जर शेतकऱ्यांनी राबविली तर कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे मासाळकर यांनी सांगितले.

बीबीएफ लागवड तंत्रज्ञान

कृषी संजीवनी मोहिमेमध्ये रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात येत आहे. बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, ‘विकेल ते पिकेल’, `मनरेगा`अंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे.