शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सैन्य, पोलीस भरती सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सैन्यभरती व पोलीस भरती करण्यासाठी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुशिक्षित बेकार ...

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सैन्यभरती व पोलीस भरती करण्यासाठी घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे . स्पर्धा परीक्षा होत नसल्याने डिग्री घेऊन दारोदार फिरून नोकरीची भीक मागावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्गजन्य आजारांमुळे अनेक कंपन्यांना टाळे लागले आहे. तेथील कामगारांना घरी पाठविण्यात आले आहे. हाताला काम मिळत नाही. याची दखल घेऊन शासनाने सैन्य व पोलीस भरती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी माजी सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ अध्यक्ष अर्जुन गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केली आहे.