शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी

By admin | Updated: April 29, 2017 14:55 IST

१ मे ला होणाºया ग्रामसभेत ‘शासनाने शेतकºयांना कर्जमुक्तकरावे’ असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी.

बुलडाणा :  गावातील शेतकरी कर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठीआपल्या गावात १ मे ला होणाऱ्या ग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तकरावेह्ण असा ठराव घेवून शासनाला पाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदसदस्स डी.एस.लहाने  यांनी केली आहे.गेल्या तीन वर्षापासून सातत्याने पावसाच्या अनियमिततेमुळे आपल्याजिल्ह्यात शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. यावर्षीनिसर्गाने साथ दिली असली तरी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांचीआर्थिक अडचण दुर होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.आर्थिक अडचण त्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनीआत्महत्येचा मार्ग स्विकारुन स्वत:चे जीवन संपवीले आहे. वडील लग्नाचाखर्च करु शकत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मुली सुध्दा आत्महत्या करीत आहे.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगरकमी न झाल्यास अजून आत्महत्या वाढतजातील व अनेकांचे संसार उघड्यावर पडतील. शेतकऱ्यांना शासनाने कर्ज मुक्तकरावे काळाची गरज आहे. गावातील ग्रामसभा लोकशाहीतील बलस्थाने आहेत.ग्रामसभेत ठरावाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे गावातील शेतकरीकर्जमुक्त होवून स्वाभिमानाने जगावे यासाठी आपल्या गावात १ मे ला होणाऱ्याग्रामसभेत ह्यशासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेह्ण असा ठराव घेवून शासनालापाठविण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्स डी.एस.लहाने  यांनी केलीआहे.