शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST

देऊळगाव राजा तालुक्यात उशिरा का होईना पेरणी योग्य समाधानकारक पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मागील वर्षी ...

देऊळगाव राजा तालुक्यात उशिरा का होईना पेरणी योग्य समाधानकारक पाऊस झाला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात ऐन पिके बहरली असताना अवकाळी पावसामुळे सोयाबीन, हरभरा, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. रब्बी हंगामात ही पावसाने पीक हिरावून घेतले. मागील वर्षीचे खरीप व रब्बी हंगामात निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांना नुकसानच सहन करावे लागले. चालू हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही, असे असताना बँकांमार्फत पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने रब्बी पिकाच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शीलाताई शिंपणे यांनी केली आहे.