शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

तूरडाळ आयातीचे धोरण बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST

यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन असणारे पत्रच त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक ...

यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन असणारे पत्रच त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यात हा निर्णय शेतकऱ्यांना परवडणारा नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर होईल, असे खा. जाधव यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या ६,५०० रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र डाळ आयात केल्यास यात मोठी तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांना फटका बसेल, असे खा. जाधवांचे म्हणणे आहे. आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात २५ ते ३५ टक्के घसरण होईल. मे २०२१ पर्यंत तूरडाळीचे एकूण उत्पादन पाहून आयात धोरण निश्चित केले जावे. तोपर्यंत तूरडाळ आयातीची परवानगी थांबवावी, अशी खा. जाधव यांची मागणी आहे.