शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

तूरडाळ आयातीचे धोरण बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST

यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन असणारे पत्रच त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक ...

यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन असणारे पत्रच त्यांनी दिले आहे. केंद्र सरकारच्या वतीने तूरडाळीच्या आयातीसाठी परवानगी देण्यात आल्याने हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. आधीच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यात हा निर्णय शेतकऱ्यांना परवडणारा नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर होईल, असे खा. जाधव यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचाही मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या ६,५०० रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र डाळ आयात केल्यास यात मोठी तफावत निर्माण होऊन शेतकऱ्यांना फटका बसेल, असे खा. जाधवांचे म्हणणे आहे. आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात २५ ते ३५ टक्के घसरण होईल. मे २०२१ पर्यंत तूरडाळीचे एकूण उत्पादन पाहून आयात धोरण निश्चित केले जावे. तोपर्यंत तूरडाळ आयातीची परवानगी थांबवावी, अशी खा. जाधव यांची मागणी आहे.