शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:34 AM

अहवालास विलंबाने वाढताेय काेराेना धाड : चाचण्या वाढविण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ...

अहवालास विलंबाने वाढताेय काेराेना

धाड : चाचण्या वाढविण्यात आल्याने काेराेना अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धाड परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक जण गावात फिरल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे़

गाैणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा

मेहकर : तालुक्यात व ग्रामीण भागातील रस्त्यावर विनापरवाना रेतीची मोठ्या गाड्यांतून वाहतूक होत असून, यामुळे रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे शासनाचा महसूल बुडतोय. यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राकाॅचे उपाध्यक्ष गिरीधर ठाकरे पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

राहेरी बु परिसरात ग्रामस्थांची सरपणाकडे धाव

राहेरी बु : स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सतत वाढत आहे. महिनाभरात घरगुती सिलिंडरची किंमत ७२० रुपयांनी वाढून ८७० रुपयांवर पोहोचली असताना सबसिडी मात्र केवळ दाेन रुपये एवढीच दिली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सिलिंडर परवडत नसल्याने ते सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साखळी-अंत्री तेली शेतरस्त्याचे काम मार्गी

बुलडाणा : साखळी ते अंत्री तेली शेतरस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागात शेती असलेले शेतकरी त्रस्त झाले आहेत. या शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली हाेती.

उगले पांग्री रस्त्याची दुरुस्ती करा

किनगाव राजा : येथील महात्मा फुलेनगराकडे जाणाऱ्या उगले पांग्री रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

ज्येष्ठांनी लस घेण्यासाठी पुढे यावे

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यास लसीकरण परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वत: पुढे येऊन लसीकरण करावे व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका

दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान होत आहे.

आठवडी बाजार बंद; व्यापारी संकटात

बुलडाणा : काेराेना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद केले आहेत. त्यामुळे छाेटे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. नियमांचे पालन करून बाजारास परवानगी देण्याची गरज आहे.

गाेपालनातून शेतकऱ्याने साधली प्रगती

किनगाव जट्टू : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होत नसल्याने, शेतीला जोडधंदा सुरू करून भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे यांनी गायी पालनातून आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ दूध विक्रीच नव्हे, तर दुधापासून होणाऱ्या पदार्थांची विक्री केली.