शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:11 IST

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे

- विक्रम अग्रवाल  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले असून मे अखेर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी कोणत्याही भागात पाणीटंचाईची झळ मे अखेर पर्यंत जाणवणार नाही, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय गतवर्षी जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी, नाले, तलाव, बंधारे, शेततळ््यात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे अनेक गावामध्ये एप्रिल अर्धा उलटला तरी अद्याप पाणीटंचाईची झळ जाणवत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागानेही पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळेच धरणातील जलसाठा किमान पावसाळ््यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण