शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:11 IST

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे

- विक्रम अग्रवाल  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले असून मे अखेर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी कोणत्याही भागात पाणीटंचाईची झळ मे अखेर पर्यंत जाणवणार नाही, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय गतवर्षी जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी, नाले, तलाव, बंधारे, शेततळ््यात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे अनेक गावामध्ये एप्रिल अर्धा उलटला तरी अद्याप पाणीटंचाईची झळ जाणवत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागानेही पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळेच धरणातील जलसाठा किमान पावसाळ््यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण