शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बुलडाणा जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:11 IST

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे

- विक्रम अग्रवाल  लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणार्थ नियोजन केले असून मे अखेर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी कोणत्याही भागात पाणीटंचाईची झळ मे अखेर पर्यंत जाणवणार नाही, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. चांगला पाऊस झाल्याने धरणामध्ये मोठ्याप्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय गतवर्षी जलसंधारणाची कामेही मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी, नाले, तलाव, बंधारे, शेततळ््यात अजूनही पाणी साचलेले दिसत आहे. यामुळे अनेक गावामध्ये एप्रिल अर्धा उलटला तरी अद्याप पाणीटंचाईची झळ जाणवत नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. जलसंपदा विभागानेही पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळेच धरणातील जलसाठा किमान पावसाळ््यापर्यंत पुरेल एवढा उपलब्ध आहे. जलस्त्रोतांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण