शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कपाशीचे नुकसान;  भरपाईपोटी ३२ कोटींचा मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:44 IST

ही रक्कम जिल्ह्यातील ९० मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

बुलडाणा: गेल्या वर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, ही रक्कम जिल्ह्यातील ९० मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. परतीचा पाऊस आणि शेंद्री बोंड अळीमुळे गतवर्षी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते.प्राथमिक अंदाजानुसार गेल्या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ६३७ हेक्टरवरील कापसाच्या पिकापैकी जवळपास ६० टक्के पिकांचे नुकसान झाले होते. जिल्हयात पडणाºया परतीच्या सरासरी पावसाच्या तुलनेत गत वर्षी तब्बल २१७ टक्के पाऊस पडला होता. अवघ्या नऊ ते ११ दिवसात हा पाऊस पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते तर काही भागात शेंद्री बोंड अळीचा कापसाच्या पिकाला फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली.गेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांपैकी ३३ हजार ८९८ शेतकºयांनी २५ हजार २४८ हेक्टरवरील कापूस पिकाचा विमा उतरवला होता. त्यापोटी ५४ कोटी २८ लाख रुपयांच्या आसपास शेतकºयांनी पीक विम्याचा त्यांच्या वाट्याला येणारा हिस्सा भरला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास जवळपास १०८ कोटी रुपयापर्यंचे विम्याचे संरक्षण कापूस पिकाला जिल्ह्यात मिळाले होते. पैकी ३० हजार शेतकºयांना ३२ कोटीची नुकसान भरपाई मिळाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र