शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पिकांचे नुकसान, सर्वेकडे दुुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

जऊळका येथील आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांच्या शेतातील गहू, शाळू, हरबर पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले ...

जऊळका येथील आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांच्या शेतातील गहू, शाळू, हरबर पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. जऊळका गावाला लागूनच वनिकरणाचा भाग आहे. या जंगलामध्ये रोही, हरीण, रानडुक्कर यासारखे अनेक वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राणी पिकांवर ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकरी रात्रीला जागर करत आहेत. ग्रामपंचायतने वनविभागाकडे वन परिसरात कुंपण करण्याची मागणी यापूर्वी केलेली आहे. परंतु त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा सर्वे करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतू एक आठवडा लोटला असताना अद्याप वन विभागातर्फे सर्वे करण्यात आला नाही.