शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पिकांचे नुकसान, सर्वेकडे दुुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

जऊळका येथील आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांच्या शेतातील गहू, शाळू, हरबर पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले ...

जऊळका येथील आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांच्या शेतातील गहू, शाळू, हरबर पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. जऊळका गावाला लागूनच वनिकरणाचा भाग आहे. या जंगलामध्ये रोही, हरीण, रानडुक्कर यासारखे अनेक वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राणी पिकांवर ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकरी रात्रीला जागर करत आहेत. ग्रामपंचायतने वनविभागाकडे वन परिसरात कुंपण करण्याची मागणी यापूर्वी केलेली आहे. परंतु त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा सर्वे करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतू एक आठवडा लोटला असताना अद्याप वन विभागातर्फे सर्वे करण्यात आला नाही.