शहरं
Join us  
Trending Stories
1
आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
2
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
3
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
4
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
5
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
6
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
7
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
8
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
9
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
10
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
11
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
12
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
13
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
14
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
15
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
16
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
17
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
18
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
19
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
20
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट

गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

By ब्रह्मानंद जाधव | Updated: April 23, 2023 16:50 IST

ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा, डोणगाव: गोठ्याला आग लागून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील मादणी येथे २३ एप्रिल रोजी दुपारी घडली. यामध्ये शेती उपयोगी साहित्यासह इतर काही सोयाबीन व गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मादणी येथील इंदिराबाई कुशीबा मेटांगळे यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीचा गोठा आहे. या गोठ्यात शेती उपयोगी साहित्य तसेच इंधन, वैरण ठेवलेली होती. २३ एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान या गोठ्याला अचानक आग लागली. आगीचे लोट पाहता आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेतली. मिळेल त्याठिकाणावरून पाणी आणायला सुरू केली. बोअरवेल सुरु करून आग आटोक्यात आणली. वेळी आग आटोक्यात आल्याने परिसरातील घरांचे होणारे नुकसान टळले. घटनेची माहीती मिळताच तलाठी अनुप नरोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत इंदराबाई कुशेबा मेटांगळे यांच्या गोठ्यात असलेले स्पिंक्लर सेट (किंमत ३० हजार रुपये), तीन पोते हरभरा दाळवं (१३ हजार रुपये), दोन पोते सोयाबीन (१० हजार रुपये), लसन १० कट्टे (३० हजार रुपये), १५ टिन पत्रे, एक ट्राली सोयाबीन कुटार असे एकूण १ लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :fireआग