शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्वॅब घेतल्यानंतर संदिग्ध रुग्णांचा अनेकांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:17 IST

व्यक्ती या नियमाचे पालन करतो की नाही यावर पाळत ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा व्यक्ती व कोरोना बाधित्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना अहवाल येईपर्यंत कोविड सेंटरमध्येच क्वॉंरंटीन केल्या जात असे. परंतु आता स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तींना घरीच कॉंरंटीन होण्यासाठी सांगितले जाते. संबंधित व्यक्ती या नियमाचे पालन करतो की नाही यावर पाळत ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. दोन-तीन दिवसानंतर जेव्हा संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. तेव्हा त्यांना बोलावून कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. परंतु त्या दोन तीन दिवसात तो व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे.ग्रामीण भागासह जळगाव शहरातील कोरोना बाधितांची संख्या सारखी वाढत असल्याने जनजीवन चिंताग्रस्त बनले आहे. नियमांचे पालन नागरिकांकडून केल्या जात नसून प्रशासन सुद्धा याबाबत हतबल ठरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे चार व ग्रामीण रुग्णालयाचा एक असे पाच डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.जळगाव तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या २७९ झाली आहे. आता कंटेनमेंट झोन करणे बंद झाले. तसेच ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तो भाग दररोज सॅनीटाईस करणे व त्या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत नाही. सध्या ८० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत.त्यांना कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याने ते कोरोनावर मात करून घरी परततील अशी आशा आहे. परंतु दररोज वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या हा तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदcorona virusकोरोना वायरस बातम्या