शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करा : जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे ...

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे आहे. या विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गती संथ झाली आहे. बुलडाणा जीवन प्राधिकरण विभागअंतर्गत येणाऱ्या बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद येथे आकृतिबंधानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ८० पदे मंजूर आहेत. सध्या कार्यरत पदे केवळ १७ भरलेली असून ६३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्णत्वास जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.