शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसााची भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणार तालुक्यातल जवळपास २०१३ नंतर प्रथमच एवढा जोरदार ...

जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणार तालुक्यातल जवळपास २०१३ नंतर प्रथमच एवढा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. संततधार पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानामुळे शासकीय यंत्रणेला पंचनामा करण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. मात्र, नुकसानासंदर्भातील सर्वेक्षण योग्यपद्धतीने झाले नसल्याची अेारड असून, लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे.

संततधार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. सोयाबीनचेही मोठे नुकसान खरिपात झाले होते. लागवड खर्चही निघणे दुरापास्त झाले होते. अशीच स्थिती उडीद पिकाचीही होती. त्यामुळे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसमोर असलेल्या आणि आलेल्या अडचणींचा विचार करता लोणार दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशा एखाद्या घोषणेची अपेक्षा आहे. त्यामुळे शुक्रवारच्या त्यांच्या दौऱ्याकडे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.