शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वातावरणातील बदलांचा आंब्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:32 IST

आंबा उत्पादक संकटात धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली ...

आंबा उत्पादक संकटात

धामणगाव धाड : जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. कडक उष्णता व पहाटे गार हवा सुटत असून, या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर दुष्परिणाम होत आहेत़.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, कलिंगड, खरबूज, आंबा या फळांचा हंगाम आहे़. बदलते हवामान, अवकाळी पाऊस यामुळे फळ पिकावर दुष्परिणाम होत असून, आंब्याच्या कैऱ्या खाली पडत आहेत़. त्यामुळे यंदाही आंब्याचा हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत़. ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी पडत असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, कोरोना संसर्ग वाढण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहे़त.