शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

 ग्रामीण भागात होणार स्वच्छ पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: March 29, 2017 15:35 IST

धाड ग्रामपंचायतीने दखल घेत पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

धाड : बुलडाणा तालुक्यातील बहूतांश गावांना अशुद्ध पाणीपुरवठा होतअसल्याचे वृत्त्त लोकमतने प्रकाशित करताच धाड ग्रामपंचायतीने दखल घेतपाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. धाडसह तेरा गावांना अधिग्रहीत विहिरीतून कोणत्याहीप्रकारे शुद्धीकरण नकरता सरळ पाणीपुरवठा करण्यात येतो. या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळेनागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  याबाबत वृत्त प्रकाशित करताच सरपंचरिजवान सौदागर यांनी  जलशुद्धीकरण करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत.गावात येणारे पाणीशुद्ध करण्यासाठी शासनाने शुद्धीकरण यंत्र बसवावे अशीमागणी त्यांनी आ. राहूल बोंद्रे यांच्याकडे केली आहे. जिल्हाप्रशासनाकडेही मागणी केली आहे. आमदार निधी किंवा जिल्हा प्रशासनाकडूननिधी मिळाला नाही तर ग्रामपंचायत स्वखर्चाने जलशुद्धीकरण केंद्र सुरूकरणार असल्याचे त्यांनी सांगितले.