शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काेराेना संक्रमणाचा शेती कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; ...

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; परंतु कोरोनाने सध्या शेतकरी हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांमध्ये १ जूननंतर शिथिलता येण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला मार्केट व ग्रामीण भागातसुद्धा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्ये डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला खते, बी-बियाणे खरेदी करायचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. बहुतांश कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांचा आर्थिक कणा उद्‌ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. तेव्हा कृषी केंद्र संचालकांनी आपण आपला माल विकताना योग्य दरात विक्री करावा, कारण शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. हार्डवेअर, खत विक्री केंद्र यामध्ये भरपूर प्रमाणात अवास्तव बिल लावून विक्री करताना आढळून येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र संचालक व हार्डवेअर दुकानदारांनी परिस्थितीचे भान ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.