शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

काेराेना संक्रमणाचा शेती कामांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:27 IST

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; ...

मासरूळ : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वांनाच वेठीस धरले आहे. ऐन पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत; परंतु कोरोनाने सध्या शेतकरी हैराण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांमध्ये १ जूननंतर शिथिलता येण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला मार्केट व ग्रामीण भागातसुद्धा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामध्ये डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला खते, बी-बियाणे खरेदी करायचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. बहुतांश कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने त्यांचा आर्थिक कणा उद्‌ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. तेव्हा कृषी केंद्र संचालकांनी आपण आपला माल विकताना योग्य दरात विक्री करावा, कारण शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. हार्डवेअर, खत विक्री केंद्र यामध्ये भरपूर प्रमाणात अवास्तव बिल लावून विक्री करताना आढळून येत आहे. सर्व कृषी सेवा केंद्र संचालक व हार्डवेअर दुकानदारांनी परिस्थितीचे भान ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.