शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नदीपात्रात बैलजोडीचा बुडून मृत्यू; शेतकरी बालंबाल बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 18:56 IST

ज्ञानगंगा नदीपात्रात ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली.

  नांदुरा:     तालुक्यातील रामपूर येथील एक शेतकरी शेतात जात असताना बैलजोडीसह वाहून गेला. ज्ञानगंगा नदीपात्रात ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता घडली. दरम्यान, प्रसंगावधान राखून काही शेतकरी धाऊन आल्याने शेतकºयाचा जीव बचावला. मात्र, बैलजोडी या घटनेत मृत्यूमुखी पडली. नांदुरा तालुक्यात  परतीच्या पावसाने शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. दोन दिवसांपासून  पाऊस बंद झाल्याने शेतातील पिकांची कापणी करण्याकरिता शेतकºयाची लगबग सुरू आहे .  दरम्यान, बुधवारी सकाळी  तालुक्यातील निमगाव जवळील रामपूर येथील                                 विठ्ठल शेषराव बुले (२४)  हा युवा शेतकरी बैलजोडीसह शेतात जात होता.  नदीपात्रातील  पाण्याचा अंदाज चुकल्याने व बैलजोडी उलटल्याने हा युवा शेतकरी बैलजोडीसह वाहून गेला . मात्र, वेळीच काही शेतकरी आणि प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी धाऊन आले.  काहींनी उडी घेत तर काहींनी दोराच्या साहाय्याने वाहून जाणारी बैलजोडी पुरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे शेतकºयाला वाचविण्यात गावकºयांना यश आले. मात्र, या दुर्देवी घटनेत  बैल जोडीचा मृत्यू झाला आहे.  या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार मारकड ,मंडळ अधिकारी जोशी ,तलाठी शिरसागर व ठाकरे तसेच कोतवाल प्रभाकर भिसे, गणेश  कुवारे  व  पशुचिकित्सक यांनी नदीपात्र गाठून  पंचनामा केला आहे .   

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा