शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

शुद्ध पाण्याचा नावाखाली बुलडाण्यात आरोग्याशी खेळ

By admin | Updated: March 22, 2017 02:18 IST

विंधन विहिरींचे पाणी धोकादायक; नियमावली नाही

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २१- उन्हाळय़ाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत आला असून यासाठी विंधन विहिरीतील पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र बहुतेक विहिरींचे पाणी क्षारयुक्त आहे. पाण्याची शुद्धता तपासणीसाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे हे तपासायचे कोणी, असा प्रश्न अन्न व औषध विभागासमोर आहे. गत चार वर्षातील अवर्षणामुळे शुद्ध पाण्यासाठी नागरिकांचा बाटलीबंद पाण्याकडे ओढा वाढला आहे. जिल्ह्यात दहा लिटर पाण्याची जार ३0 ते ३५ रुपयांना विकली जाते. या पाण्याचा पुरवठा करणार्‍यासाठी शहरात अनेक ठिकाणी दुकाने थाटली आहेत. मात्र या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह कायम आहेत. यामध्ये विहिरीचे पाणी वापरण्यात येते. या जारबंद पाण्यातील टिडीएस (क्षार तपासणी यंत्र) तपसणी करण्यात आली असता क्षारचे प्रमाण ५६0 पीपीएम (पार्ट पर मिलीयन) निघाले. दरम्यान, पाण्याची शुद्धता तपासून कारवाई करण्याच्यादृष्टिने प्रशासकीय विभागाकडे कोणती नियमावली नसल्याने या प्रकाराला पायाबंद घालणे अवघड झाले आहे.  जारद्वारे पाणी विक्रीबाबत कोणतीच शासकीय नियमावली नसल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. - अनिल माहुरे, अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा.