शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By संदीप वानखेडे | Updated: August 7, 2022 00:01 IST

सवडद येथील घटना; साेयाबीन, कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव

संदीप वानखडे/ साखरखेर्डा (बुलडाणा): निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षीपासून नुकसान हाेत आहे, त्यातच कपाशी आणि साेयाबीन पडलेल्या अळ्यांवर नियंत्रण येत नसल्याचे हतबल झालेल्या ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सवडद येथे ६ ऑगस्ट राेजी सायंकाळी ७ वाजता घडली. मुरलीधर नरसिंहराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सवडद येथील मुरलीधर देशमुख यांच्याकडे १० एकर शेती आहे, त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली आहे. वातावरणात दमटपणा वाढवल्यामुळे सध्या सोयाबीन व कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून फवारणी करूनही सोयाबीनवरील अळी आटोक्यात येत नसल्याने ते हतबल झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे तण वाढले आहे, मागील वर्षीही शेती खरडून गेली होती, त्याचाही मोबदला मिळाला नाही. पीक विम्याचे पैसेही मिळत नाही. या विवंचनेत मुरलीधर देशमुख हाेते. अखेर त्यांनी शनिवारी सायंकाळी शेतातून घरी परत आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या