शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बुलडाणा : शेतकर्‍याच्या गोठय़ातून १.२५ लाखांचे धान्य लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:02 IST

डोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्‍याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्‍याचे तब्बल ३१  कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देचोरट्याने सोयाबीन, तूर व हरबर्‍याचे ३१ कट्टे लंपास केले 

लोकमत न्यूज नेटवर्कडोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्‍याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्‍याचे तब्बल ३१  कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.येथील शेतकरी एस. के. धंदर यांनी काही दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे खळे करून धान्य गोठय़ात ठेवले होते. सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने हे धान्य चोरले. यामध्ये २0 कट्टे सोयाबीन, तुरीचे सात आणि हरबर्यांची चार अशी एकूण ३१ टक्के चोरी गेले आहेत. चारचाकी वाहनातून हा माल नेण्यात आला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वीही या भागातून असेच धान्य चोरीस गेले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनात एएसआय भुतेकर, शिपाई दराडे यांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली. अद्याप प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा