शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

बुलडाणा: बाहेरून आलेल्या २० हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 10:54 IST

जिल्ह्यात जवळपास २७ हजार ४४३ व्यक्ती दाखल झाल्या असून त्यापैकी २० हजार नागरिकांची आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात चार दिवसापासून संचारबंदी लागू झाली असून या कालावधीत जिल्ह्यात जवळपास २७ हजार ४४३ व्यक्ती दाखल झाल्या असून त्यापैकी २० हजार नागरिकांची आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली असून पैकी काहींना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. आहे. दरम्यान, या संख्येमध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून आलेले व संशयीत वाटल्यामुळे जवळपास ८५ जणांना हॉस्पीटल क्वारंटीन आणि आयासोलेशन कक्षासह घरातच होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. पैकी आतापर्यंत ११ जणांचे पाठविण्यात आलेल स्वॅब नमुनेही तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारीबुलडाणा तालुक्यात ८२२, चिखलीमध्ये ११६०, सिंदखेड राजामध्ये २३४०, मेहकरमध्ये तीन हजार, लोणारमध्ये एक हजार ५००, खामगावमध्ये पाच हजार ५००, शेगावमध्ये एक हजार ५००, जळगाव जामोद मध्ये एक हजार ६००, संग्रामपूरमध्ये एक हजार ३००, नांदुऱ्यामध्ये एक हजार ५००, मलकापूरमध्ये एक हजार ७००, मोताळ््यात तीन हजार ५०० च्या आसपास नागरिक पुणे, मुंबईसह अन्य शहरातून दाखल झालेले आहेत.जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष आणि तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसात उपरोक्त माहिती संकलीत करण्यात आली . थेट आशा वर्कस, आरोग्य विभागाचे कर्मचारी मिळून गावांमध्ये घरोघरी जावून याची चौकशी करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस