शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

भाजपाच्यावतीने मिसाबंधूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला ४६ वर्ष पूर्ण झाली. ...

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. या घटनेला ४६ वर्ष पूर्ण झाली. या आणीबाणीचा आणि लोकशाही विरोधी भूमिकेचा विरोध करणाऱ्या अनेक सत्याग्रहींना त्यावेळच्या सरकारने बेकायदेशीरपणे अटक केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्कालीन भारतीय जनसंघाचे चिखली तालुक्यातील ३६ कार्यकर्त्यांनी १९ महिने नाशिक आणि ठाणे येथील कारागृहात बंदिवास भोगला होता. त्यांच्यापैकी चिखली शहरातील भाऊसाहेब लाहोटी, राजाभाऊ खरात, छबू शेटे, नागोराव गवळी (अमडापूर) व डॉ. मारोतीराव दिघे (ईसोली) हे पाच हयात आहेत. त्यांचा यथोचित सत्कार श्रीराम नागरी बँकेच्या सभागृहात तर ग्रामीण भागातील मिसाबंधूंचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लाहोटी व खरात यांनी आणीबाणीच्या दिवसांतील संघर्षपूर्ण आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, चिखली अर्बन अध्यक्ष सतीश गुप्त, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, संजय चेके पाटील, रामदास देव्हडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, नगरसेवक गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, पंजाबराव धनवे, संतोष काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेंद्र पांडे, आभार सुहास शेटे यांनी मानले.