शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

कर्जमाफीसाठी भारिपचे निवेदन

By admin | Updated: July 15, 2015 23:19 IST

शेतक-यांचा सात-बारा कोरा करण्याची मागणी.

खामगाव : विदर्भातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करावा, या आशयाचे निवेदन भारिप-बहुजन महासंघाने उपविभागीय अधिकार्‍यांना बुधवारी दिले. गेल्या तीन वर्षांंंपासून खामगाव उपविभागातील शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना जगणे कठीण झाले असून, आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शेतकर्‍यांना या जीव घुसमटून टाकणार्‍या संकटातून वर काढण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफीसह दुष्काळ जाहीर करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष अंबादास वानखडे, शहराध्यक्ष संजय शर्मा, दत्ता काळुसे, नीलेश दिपके, राजेश हेलोडे, गणेश हिवराळे, दिनेश कस्तुरे, कैलास मिश्रा, बळीराम इंगळे, अरुण डोंगरे, रमेश गवारगुरू, कैलास इंगोले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.