शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

विविध समस्यांसाठी भारिपचे धरणे

By admin | Updated: June 7, 2014 00:18 IST

संग्रामपूर तालुक्यातील समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे

संग्रामपूर : तालुक्यातील विविध समस्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने विविध समस्यांसाठी आज ६ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समस्या, शेतकरी, शेतमजुरांचा त्यांच्या प्रश्नांसाठी भारिप-बमसंने एल्गार पुकारला.सोनाळा गावातील अतिक्रमण हटवून गरीबांच्या घरांचे नुकसान केले त्यांना आर्थिक भरपाई देवून जागेचे कायम पट्टे देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान दीड लाख रुपये करण्यात यावे, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन वाढवून २ हजार रुपये करण्यात यावे, विभक्त कुटुंबांना त्वरित विभक्त रेशनकार्ड देण्यात यावे, शेतकरी शेतमजुरांना मासिक २000 रु. पेन्शन देण्यात यावे, शासकीय कार्यालयातील रिक्तपदे भरण्यात यावी आदी १३ मागण्यांसाठी सदर धरणे आंदोलन होते. यावेळी देविदास दामोदर, तेजराव इंगळे, प्रल्हाद दातार, दशरथ सुरडकर, वसुलकर काका, रवींद्र भेलके, हुसेनभाई, दशरथ लोणकर, वसंतराव पाटील, चेतन पाटील, दिनकरराव दाभाडे, भारत वानखडे, अरुण निंबोळकार, विजय पहुरकर, उत्तम उमाळे, गौतम इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार काझी व नायब तहसीलदार दाभाडे यांनी धरणे मंडपात येऊन आंदोलनकर्त्यांशी मागण्यांबाबत चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. या धरणे आंदोलनात संग्रामपूर तालुक्यातील ५00 च्या वर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम बांगर यांनी केले.