शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सिंचन अनुदान योजनेचा सात वर्षातच मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:05 IST

Irrigation Grant Scheme News लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन अनुदान योजनेचा दुसऱ्यांदा लाभ घेण्यासंदर्भातील १० वर्षांची अट शिथिल करण्यात आली असून, आता ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना २०१४-१५ पर्यंत राबविण्यात येत होती. २०१५-१६ पासून या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असे करण्यात आले. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे अभियान राज्यात राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सूक्ष्म सिंचनासाठी अनुदानाचा लाभ घेतलेल्या क्षेत्रावर १० वर्षांच्या कालावधीनंतरच सूक्ष्म सिंचनासाठी पुन्हा अनुदानाचा लाभ पुन्हा घेण्याची संधी होती; परंतु प्रधानमंत्री कृषीसिंचन योजनेच्या प्रतिथेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन) घटकाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ७ वर्षांच्या कालावधीनंतर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातही यानुसार निर्णय घेण्याचे कृषी विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले होते. यासंदर्भात ३० ऑगस्ट २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ३ (भाग ४) मधील अट रद्द करण्यात आली. तसेच एखाद्या क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेऊन ७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच सिंचन क्षेत्रावर अनुदानाचा लाभ देण्यासाठीचा कालावधी ७ वर्षे करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश कृषी विभागाने काढल. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदींनी पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सिंचन योजनेचा लाभ घेणे सुकर झाले आहे.  ३० ऑगस्ट २०१९ च्या निर्णयातील अनुक्रमांक ३ भाग (४) मधील तरतूद रद्द केल्याने या योजनेचा ठरवून दिलेल्या कालावधीत लाभ घेता येईल.

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना