शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! मोबाइलचे व्यसन वाढते आहे

By admin | Updated: April 20, 2015 22:37 IST

खामगाव शहरातील सर्वेक्षण; मोबाइलशिवाय लोकांना करमत नाही.

खामगाव : दोन सेकंदाला मोबाइल फोन दिसेनासा झाला तर अनेक जण अस्वस्थ होतात. त्यांची एकाग्रता भंग पावते. मोबाइल परत सापडायला जितका उशीर लाग तो तितकी त्यांची चिडचिड वाढत जाते. ही चिडचिड खरं म्हणजे एक आजार आहे. मनुष्य तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यामुळे पारंपरिक आजारांबरोबर काही नव्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यातलाच हा एक आजार आहे. मोबाइल फोन, सोशल मीडिया व संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ व मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. असे असेल तर सावधान ! तुम्हाला मोबाइलचे व्यसन जडलेय. खामगाव शहरात रविवारी केलेल्या प्रातिनिधीक सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून, लोकांना आ ता मोबाइलचे व्यसन चांगलेच लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. तंत्रज्ञान वाईट नाही, त्याचा र्मयादित वापर आपल्याच हातात आहे; मात्र त्याचा अतिरेकी वापर तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम घडवू शकतो. वाढत्या मोबाइलच्या वापरामुळे अनेक जण आभासी जगात अधिक वावरतात. त्यांचे अँडिक्शन वाढते. अतिरेक झाल्यास आत्मविश्‍वास कमी होऊन न्यूनगंडाची भावना निर्माण होते. कोणाचा मोबाइल किती महाग, किती अ पग्रेड आहे, याची सतत तुलना होत असल्याने असूया निर्माण होऊन लालसा वाढ ते.