शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

 ग्रामीण भागात 'कोरोना' खबरदारीवर लक्ष- संतोष शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:04 IST

खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

- सोहम घाडगे

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाबाबत जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे.  त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागात स्थलांतरीतांचे प्रमाण खुप मोठे आहे. त्यामुळे गावात येणाºया प्रत्येकाची नोंद  घेऊन खबरदारी घेतली जात आहे. खेड्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती बुलडाण्याचे तहसीलदार संतोष शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.

कोरोना प्रतिबंधासाठी महसूल प्रशासनाचे काय प्रयत्न सुरु आहे?

महसूल प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करीत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ८ ते १२ ची वेळ दिली आहे. नियमांचे उल्लंघन करण्यांवर महसूल पथकाकडून दंडात्मक कारवाई करणे सुरु आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क वापरा, साबणाने नियमित हात धुवा, घराबाहेर पडू नका याबाबत महसूल प्रशासनाची सातत्याने जनजागृती सुरु आहे.

मोफत तांदुळ वाटप झाले का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तीन महिन्यांसाठी मोफत तांदुळ देण्याचे जाहीर केले आहे. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे.  प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले. एप्रिल, मे व जून महिन्यासाठी मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थाही धान्य कीट वाटप करीत आहेत.

पारध येथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर काय उपाययोजना केल्या?

पारध हे गाव जालना जिल्ह्यात असले तरी बुलडाणा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेथे पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच  मराठवाड्याला जोडणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहे. अगदी पांदण रस्ते सुद्धा बंद केले आहेत. नाक्यावर तपासणी कडक करण्यात आली आहे. सैलानी येथील बेघर व त्यांच्या नातेवाईकांचा जेवणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्वत: भेट देऊन तेथील परिस्थिती बघितली. खरच त्या लोकांची समस्या गंभीर आहे.पोटाला पोटभर जेवण त्यांना मिळाले पाहिजे. यासाठी सैलानी ट्रस्टला जेवण पुरविण्याच्या सूचना दिल्या. तेथील इतरही अडचणी सोडविण्यात येतील.

गरजूंच्या जेवणाची सोय कशी केली?

लॉकडाउन काळात संत गजानन महाराज संस्थान शेगावकडून गरजू नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सामान्य रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक, क्वॉरंटीन केलेले, निर्वासित, बेघर, कर्तव्यावरील पोलिस, आरोग्य कर्मचाºयांना हे डबे पुरविले जातात. दररोज दोन वेळेसाठी जवळपास २ हजार डबे शहरात येतात. वाटपासाठी महसूल कर्मचारी, संस्थांची मदत होते. संकटाच्या काळात शेगाव संस्थानकडून मोठे  सेवा कार्य केले जात आहे. त्यांच्यामुळे गरजू, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. शेगाव संस्थानच्या सेवाकार्याला खरच तोड नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याinterviewमुलाखत