शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लाखनवाडा सरपंचाला मारहाण; ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:45 IST

लाखनवाडा :  येथील सरपंच निर्मला समाधान देशमुख यांना ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली.सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

लाखनवाडा :  येथील  ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सर्वच  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सरपंच निर्मला समाधान देशमुख यांनी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यतता पडताळणी करीता १८ जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली असता सभेच्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य सरला रमेश सावळे व सरपंच निर्मला देशमुख यांच्या शाब्दीक वाद झाला त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. सरला सावळे व त्यांच्या समर्थकांना सरपंच निर्मला देशमुख यांना जबर मारहाण करून जखमी केले. त्यामुळे सरपंच देशमुख यांच्यावर सामान्य रूग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहेत. भाजपच्या दोन्ही गटात हा वाद उफाळून आला आहे.  या घटनेमुळे गावात व परिसरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(वार्ताहर)

 मी दिलेल्या सरपंचपदाच्या राजीनामा पत्रावरील स्वाक्षरी सत्यता पडताळणीकरीता १८ जून रोजी सभा सुरू असतानाच ग्रामपंचायत सदस्य सावळे व त्यांचे समर्थक यांनी माझ्यावर हल्ला करून मला जबर मारहाण केली. सदर घटनेची कुणकुण लागल्यामुळे मी पोलीस स्टेशनला अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले होते. परंतु मला मारहाण सुरू असताना पोलीस, ग्रामपंचायत सभागृहाच्या बाहेर होते. त्यांनी सुध्दा मारेकºयांना आवर घातला असता तर सदर घटना टळली असती.

- निर्मला समाधान देशमुख, सरपंच लाखनवाडा.

या घटनेमागे राजकीय षडयंत्र असून मला त्यामध्ये विनाकारण गोवल्या जात आहे. घटना ही ग्रामपंचायतीच्या आवारात घडली. आपण ग्रामपंचायतीचे सदस्य नसल्याने सभेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ५०-६० ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनयभंग करण्याचा प्रश्नच येत नाही.

-सुभाष सावळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप, किसान आघाडी, बुलडाणा. 

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा