शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

संतप्त महिलांनी फोडले मडके

By admin | Updated: December 28, 2014 00:29 IST

अमडापूर येथे नळाद्वारे होतो दूषित पाणीपुरवठा.

अमडापूर : कव्हळा धरणामध्ये पाणी उपलब्ध असताना अमडापूर गावासाठी सोडण्यात येणारे पाणी दूषित व पिण्यायोग्य नाही, शिवाय बाराव्या दिवशी पाणी सोडल्या जात असल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयात जाऊन कार्यालयात मडके फोडले. आम्हाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी या महिलांनी केली. यावेळी महिलांनी सरपंचाला धारेवर धरून निवेदन सादर केले. कव्हळा धरणामध्ये व आजूबाजूला भरपूर पाणीसाठा उपलब्ध असताना अमडापूर गावाला नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित व पिण्यायोग्य नाही. हे पाणी स्वच्छ करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या महिलांनी केली. सरपंच, सचिव हा प्रकार उघड्या डोळ्याने पाहूनही दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय बाराव्या दिवशी पाणीपुरवठा केल्या जात आहे. हा प्रश्न ग्रा.पं. पदाधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने महिलांनी २७ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता घागर मोर्चा काढून ग्रा.पं. कार्यालयामध्ये ठिय्या मांडला. तसेच सरपंचासमोर सोबत आणलेले मडके फोडून निषेध व्यक्त केला.