शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

अखिल भारतीय किसान सभेचे धरणे, निदर्शने

By अनिल गवई | Updated: November 28, 2023 18:03 IST

उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : राज्यात दुष्काळ जाहीर करा, शेतकरी, शेतमजुरांची कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसह शेतकरी, शेतमजूर कामगार कर्मचारी महिला व विद्यार्थ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा, आशावर्कर गटप्रवर्तक संघटना खामगाव, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.

निवेदनात संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नावर राज्यव्यापी महा मुक्काम व मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने संघटनेने तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन छेडल्याचे नमूद केले. या निवेदनावर दादा रायपुरे, जितेंद्र चोपडे, अनिल गायकवाड, रामचंद्र भारसाकळे, रामेश्वर काळे, शेख अकबर, विजय पोहनकार, विप्लव कवीश्वर, संध्या पाटील, संगीता काळणे, रोजा बाठे, महेश वाकतकर, रितेश चोपडे, आशुतोष ठोंबरे, शीतल चोपडे, गौतम नाईक, संजय झांबरे, सुनील चोपडे, कुणाल भारसाकळे, गजानन मानकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव