शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अखिल भारतीय किसान सभेचे धरणे, निदर्शने

By अनिल गवई | Updated: November 28, 2023 18:03 IST

उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : राज्यात दुष्काळ जाहीर करा, शेतकरी, शेतमजुरांची कर्जमाफी करा या प्रमुख मागण्यांसह शेतकरी, शेतमजूर कामगार कर्मचारी महिला व विद्यार्थ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभा, आशावर्कर गटप्रवर्तक संघटना खामगाव, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी प्रवेशद्वारात निदर्शने करण्यात आली.

निवेदनात संयुक्त किसान मोर्चा व कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नावर राज्यव्यापी महा मुक्काम व मोर्चा आयोजित केला होता. मात्र, या मोर्चाला राज्य शासनाने परवानगी नाकारल्याने संघटनेने तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन छेडल्याचे नमूद केले. या निवेदनावर दादा रायपुरे, जितेंद्र चोपडे, अनिल गायकवाड, रामचंद्र भारसाकळे, रामेश्वर काळे, शेख अकबर, विजय पोहनकार, विप्लव कवीश्वर, संध्या पाटील, संगीता काळणे, रोजा बाठे, महेश वाकतकर, रितेश चोपडे, आशुतोष ठोंबरे, शीतल चोपडे, गौतम नाईक, संजय झांबरे, सुनील चोपडे, कुणाल भारसाकळे, गजानन मानकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :khamgaonखामगाव