शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ना.मा.मिरगे पुरस्काराने अजिम नवाज राही सन्मानित

By admin | Updated: May 31, 2017 00:29 IST

बुलडाणा : ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कवी लिहितो तो समाज जोडण्यासाठी. माणसाला माणसाशी जोडते ती खरी कविता असते, असं मी मानतो. ना.मा.मिरगे पुरस्काराने सात्विकतेचा आणखी एक परिसस्पर्श झाला, असे विचार ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी व्यक्त केले. माजलगाव येथील शनिवारी स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे प्रतिष्ठाणचा ६ वा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.महात्मा फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभाग्रहात व्यासपीठावर नवविकास मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस आर. शर्मा, प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर, शालेय समितीचे अध्यक्ष र.ब.देशमुख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाट्यलेखक अरुण मिरगे, सचिव श्याम मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अरूण मिरगे यांनी केले. यावर्षीचा पुरस्कार अजिम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत, या काव्यसंग्रहासाठी राही यांना अ‍ॅड.एस.आर.शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हृदयाचा ठाव घेणारी राही यांचा काव्यप्रवास नावाप्रमाणेच अनंत काळ चालणाराच असेल, असे प्रतिपादन अ‍ॅड. शर्मा यांनी व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक मोहीब कादरी,अशोक वाडेकर ,भास्कर काळे ,लता जोशी, दैठणकर ,खेलबा काळे ,भारत सोळंके, प्रकाश पत्की, डॉ.प्रज्ञा जोशी, प्रशांत भानप, अंजीराम भोसले, आरेफ शेख, सुरेखा कोकड, प्रतिभा थिगळे, बळीराम वायबसे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अशोक मिरगे यांनी केले तर मानपत्राचे वाचन आणि आभार कवी महेश देशमुख यांनी मानले.