शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेती,शेतकरी समृध्द झाला पाहिजे- खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

सिंदखेडराजा: आपल्या कडील शेती आणि शेतकरी समृध्द झाला पाहिजे त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्नांची गरज आहे असे मत मराठा सेवा संघाचे ...

सिंदखेडराजा: आपल्या कडील शेती आणि शेतकरी समृध्द झाला पाहिजे त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्नांची गरज आहे असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे व्यक्त केले.

किसान ब्रिगेडच्या सायकल रॅलीस मातृतीर्थावरून ३ मार्च राेजी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी वरून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते.

ही सायकल रॅली विदर्भात भिरून शेतकऱ्यांची जागृती करणार आहे.या सायकल रॅलीत १० सायकल स्वार सहभागी झाले असून यात ११ वर्षाचा एक छोटा मुलगाही सहभागी झाला आहे.

जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा,अन्यायकारक व जाचक कायदे रद्द व्हावेत म्हणून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे खेडेकर यांनी म्हंटले आहे.जगात जेव्हा १०० रुपये तयार होतात तेव्हा १०० पैकी ९६ रुपये भारतात तयार व्हायचे. आता १०० रुपये तयार होताना आपल्या देशात ४ पैसे तयार होतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे असून त्यासाठी शेतकरी समृद्ध होणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काजी,शिवाजी राजे जाधव, संदीप मेहेत्रे,ज्याती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.