शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

कृषी विभागाचा सिमेंट बंधारा निकृष्टच; तलाठ्याचा अहवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:00 IST

संग्रामपुर: उशिराने सुरू झालेल्या पावसाने शासकीय कामे निकृष्ट असल्याची पोलखोल झाली आहे.

संग्रामपुर: उशिराने सुरू झालेल्या पावसाने शासकीय कामे निकृष्ट असल्याची पोलखोल झाली आहे. कृषी विभागने बांधलेला सिमेंट बंधारा निकृष्ट असल्याचा अहवाल चक्क तलाठ्यानेच दिल्याने बिंग फुटले आहे.आदिवासी बहुल भाग असल्याचा फायदा घेत अधिकारी व कर्मचारी शासकीय निधींचा गैरवापर करून थातूरमातूर कामे आटपून घेत आहेत. असाच एक प्रकार कृषी विभागाकडुन झाला असल्याचे उघडकीस आले आहे. सोनाळा भाग २ शिवारातील गट नं. ७५३ व ७५५ च्या धुऱ्यावर कृषी विभागाने सि एन बी सी (सिमेंट बंधारा) बांधला. २८ जूनरोजी मुसळधार पाऊस झाल्याने सिमेंट बंधारा पूर्णता भरला. परंतु बांध निकृष्ट असल्याने त्याची एक बाजू फुटली. त्यामुळे लगतच्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने एका शेतकºयाची शेती खचल्याने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासंदर्भात सोनाला येथील शेतकरी शामराव भिवटे यांनी सोनाळा भाग-२ तलाठी कडे विनंती अर्ज करून पंचनामा करण्याची मागणी केली. तलाठी ए. आर. खरे यांनी शेत शिवारात जाऊन पाहणी केली असता त्यांना बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा निकृष्ट असल्याचे दिसून आला. बंधारा निकृष्टपणे बनवण्यात आल्यामुळे तो फुटला असा अहवाल त्यांनी दिल्याने कृषी विभाग कृषी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.संग्रामपूर तालुक्यात इतर ठिकाणी बांधण्यात आलेले बंधारे या अहवालामुळे संशयाच्या भोवºयात सापडले आहे. कृषी विभागाच्या निकृष्ट कामामुळे सोनाळा येथील शामराव भिवटे यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई या शेतकºयाला मिळेल का. तसेच तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचे निकष मापदंड तपासणी करण्यात येईल का असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव