शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

टंचाईग्रस्त ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: March 13, 2017 02:25 IST

पाण्याची पातळी घसरली; अनेक गावात पाणीटंचाई.

बुलडाणा, दि. १२- वातावरणात बदल होवून सर्वत्र उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी घसरली असून, अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मागणीनुसार पाणीटंचाईची तिव्रता असलेल्या जिल्ह्यातील ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ साठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६५0 गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी ७५५ उपाय योजनांचा समावेश होता. या उपाययोजनामध्ये ९८ विंधनविहरी व कुपनलिका घेणे, ४६ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, १८ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ३८ टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ५५४ खाजगी विहीरन अधिगृहण करणे, १ विहिर खोल करणे किंवा गाळ काढणे या उपाययोजनांचा समावेश होता. याउपययोजनांसाठी ४७५.३0 लक्ष खर्च अपेक्षित असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले होते. सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे उन्हाची तिव्रता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. यासाठी पाणीटंचाईची अधिक तिव्रता लक्षात घेता आलेल्या प्रस्तावानुसार पाणीटंचाईच्या प्रस्तावित ६५0 गावापैकी ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ खाजगी विहिरी अधिगृहण करण्यात येणार आहे. येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होणार असून उपाययोजनामध्येही वाढ होणार आहे.