शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: March 13, 2017 02:25 IST

पाण्याची पातळी घसरली; अनेक गावात पाणीटंचाई.

बुलडाणा, दि. १२- वातावरणात बदल होवून सर्वत्र उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीखालील पाण्याची पातळी घसरली असून, अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मागणीनुसार पाणीटंचाईची तिव्रता असलेल्या जिल्ह्यातील ११ गावांसाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ साठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६५0 गावांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यासाठी ७५५ उपाय योजनांचा समावेश होता. या उपाययोजनामध्ये ९८ विंधनविहरी व कुपनलिका घेणे, ४६ नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, १८ तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे, ३८ टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, ५५४ खाजगी विहीरन अधिगृहण करणे, १ विहिर खोल करणे किंवा गाळ काढणे या उपाययोजनांचा समावेश होता. याउपययोजनांसाठी ४७५.३0 लक्ष खर्च अपेक्षित असल्याचे कृती आराखड्यात नमूद करण्यात आले होते. सध्या मार्च महिना सुरू असल्यामुळे उन्हाची तिव्रता वाढत आहे. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. यासाठी पाणीटंचाईची अधिक तिव्रता लक्षात घेता आलेल्या प्रस्तावानुसार पाणीटंचाईच्या प्रस्तावित ६५0 गावापैकी ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ खाजगी विहिरी अधिगृहण करण्यात येणार आहे. येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होणार असून उपाययोजनामध्येही वाढ होणार आहे.