शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

७२२ ई-पॉस मशीनद्वारे जिल्ह्यात खताची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:18 IST

बुलडाणा : रासायनिक खत विक्रेत्यांना खते विक्री करण्यासाठी ई-पॉस  (पॉईंट ऑफ सेल) मशीनचा वापर करणे १ नोव्हेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांतर्गत ७२२ ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताच्या साठेबाजीवर चाप बसणार असला तरी शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

ठळक मुद्देसाठेबाजीवर चाप बसणार शेतकर्‍यांच्या अडचणी मात्र वाढणार

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रासायनिक खत विक्रेत्यांना खते विक्री करण्यासाठी ई-पॉस  (पॉईंट ऑफ सेल) मशीनचा वापर करणे १ नोव्हेंबरपासून अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांतर्गत ७२२ ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रासायनिक खताच्या साठेबाजीवर चाप बसणार असला तरी शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडणार आहे.केंद्र शासनाकडून रासायनिक खत कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते. यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई-पॉस मशीनची नवी प्रणाली शासनाकडून राबवली जात आहे. जिल्ह्यातील कृषी अधिकार्‍यांना, खत विक्री केंद्र मालकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ई-पॉस मशीनच्या वापराने रासायनिक खतांच्या खरेदीच्या नोंदी आधारकार्डशी संलग्न होणार आहेत. त्यामुळे रासायनिक खतांबरोबर होणारी लिंकिंग बंद होणार आहे. या प्रणालीमुळे अनुदानित खतांचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यावर र्मयादा येणार असून, दुसर्‍या व्यक्तिच्या नावे पावती करून परस्पर खतांची विक्री करता येणार नाही. घरगुती गॅसप्रमाणे शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे. अशाप्रकारे ई-पॉस मशीनचे फायदे असले तरी काही प्रमाणात शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण ७२२ कृषी केंदांना ई-पॉस मशीन देण्यात आल्या असून, सर्वात जास्त मशीन चिखली तालुक्यात ८३ तर सर्वात कमी नांदुरा तालुक्यात ३३ ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत.

शेतकर्‍यांची उधारी बंदबहुतांश शेतकर्‍यांकडून  रासायनिक खतांची खरेदी ही उधारी वरती केली जाते. शेतकर्‍यांना  रोखीने खतांचे पैसे भरावे लागणार आहेत. नंतरच अनुदान खात्यावर जमा होणार असल्याने रासायनिक खतांचे दर वाढणार आहेत. सर्व्हरचा प्राब्लेम, बोटांचे ठसे घेताना विक्रेत्यांना अडचणी येत आहेत. तरीही जानेवारीपासून पॉस मशीन प्रणाली काटेकोरपणे राबवली जाणार आहे.