शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

तूर उत्पादक शेतकर्‍यांचे ४८ लाख रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:02 IST

बुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील ६0 हजार २१0 तूर उत्पादक शे तकर्‍यांची दहा लाख  ४९ हजार २२२ क्विंटल तूर खरेदीपोटी  ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेपैकी बहुतांश  रक्कम शेतकर्‍यांना मिळाली असून, काही तांत्रिक अडचणींमुळे  ४८ लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना अद्याप अदा करण्यात  आली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाकडून स्पष्ट करण्यात  आले आहे.गेल्या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन मुबलक झाले होते. राज्य  शासनाने विदर्भ  कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड  आणि बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतकर्‍यांची दहा लाख ४९  हजार २२२ क्विंटल तूर बुलडाणा जिल्हय़ात खरेदी केली होती.  त्यापोटी शेतकर्‍यांना ५२९ कोटी ८५ लाख ७३ हजार १९ रुपये  राज्य शासनाला अदा करावयाचे होते; मात्र मधल्या काळात ही  रक्कम उपलब्ध न झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये ओरड होती. राज्य शासनाकडून ही ओरड पाहता जिल्हय़ासाठी ५२९ कोटी  ८५ लाख ७३ हजार रुपयांची ही रक्कम जिल्ह्यास पूर्वीच प्राप्त  झाली असून, त्यापैकी बहुतांश रकमेचे वाटप करण्यात  आल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्यापही ४८ लाख रुपये शे तकर्‍यांची देणी बाकी आहे; मात्र बँकिंग स्तरावरील पत पुरवठय़ाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम अद्याप शे तकर्‍यांना मिळालेली नाही; मात्र तीही लवकरच शेतकर्‍यांना  मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.गतवर्षीचे मुबलक तुरीचे पीक आणि त्यानंतर काही ठिकाणी तूर  खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे तुरीचा मुद्दा राज्यभर  गाजला होता. त्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने पावले उचलत तूर  खरेदीला प्राधान्य दिले होते.चार ऑक्टोबर २0१७ अखेर जवळपास १३ हजार ६९९  िक्वंटल तुरीच्या खरेदीपोटी शेतकर्‍यांना सहा कोटी ९१ लाख  ८१ हजार ५६६ रुपये अदा करणे बाकी होते; मात्र ही रक्कमही  गेल्या पाच ते सात दिवसापूर्वीच उपलब्ध झालेली  असून,  मार्केटिंग विभागाकडून ती संबंधित बँकांकडे वळती करण्यात  आलेली आहे.

शेतकर्‍यांकडे अडीच लाख क्विंटल तूरगतवर्षी तुरीचे मुबलक पीक झाल्यामुळे बाजारात मोठय़ा  प्रमाणवर तूर विक्रीस आली होती. त्यामुळे उडणारा गोंधळ व  कमी भावात खरेदी केली जाणारी तूर पाहता राज्य शासनाने थेट  बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत दोन लाख ९४८ क्विंटल तूर खरेदी  केली होती. नाफेड अंतर्गतही मोठय़ा प्रमाणावर तूर खरेदी  करण्यात आली होती. या उपरही सध्या जिल्ह्यात दोन लाख ६0  हजार २९६ क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरात पडून असल्याचा  अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी