शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

४३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 01:24 IST

आजपासून दहावीची परीक्षा; बुलडाणा जिल्ह्यात १४६ परीक्षा केंद्र सज्ज.

बुलडाणा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज १ मार्चपासून सुरू होणार असून, जिल्ह्यात १४६ परीक्षा केंद्रावरून नियमित ४१ हजार ४0४ व १ हजार ५८१ पुनर्परीक्षार्थी असे मिळून एकूण ४२ हजार ९८५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.दहावीच्या परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. केंद्रप्रमुख आणि परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकसभा आयोजित करून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. दहावीची परीक्षा २९ मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळता यावा, यासाठी विविध पथक तयार करण्यात आले आहे. यात भरारी पथक, राजस्व विभागाचे पथक, बैठे पथक आहे. भरारी पथकात सहा अधिकार्‍यांचा समावेश असून, यात शिक्षण अधिकारी माध्यमिक, शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी निरंतर, उपशिक्षण अधिकारी, विशेष महिला पथक, विशेष भरारी पथकाचा समावेश आहे. तर राजस्व विभागाच्या पथकात प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना परीक्षा केंद्रांवर भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहे.